नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

0
145

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,३१/८/२०२१
नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
 हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने नागरिक सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.