आरोग्यदुत न्युज चंद्रशेखर सातदिवे जळगाव जिल्हा (प्रतिनिधी) दि,३१/८/२०२१ नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने नागरिक सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.